विविध किडिंसह साठविलेल्या धान्याचे उंदारापासून देखील अतिशय मोठे नुकसान होते. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत साठवेलेल्या धान्यातील कीड नियंत्रण करण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती. ...
हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घटेल. त्यामुळे त्याची महागाई वाढेल. यामुळे कोट्यवधी लोकांच्या परवडणाऱ्या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर, अन्न सुरक्षेवर परिणाम होईल, असा इशारा हवामान खात्याने दिली आहे. ...
Rabi Jowar Solpaur ज्वारी पेरणीत यंदाही राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल असून, राज्यातील एकूण पेरणीपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच ५० टक्क्यांपर्यंत पेरा झाला आहे. ...
सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाची कामे जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यातील तासगावसह विविध भागात ऐन रब्बी हंगामात गरज असताना खत दुकानदारांनी युरिया खताचे कृत्रिम टंचाई केली आहे. ...
Wheat, Harbhara Crops : हरभरा व गहू पिकावरील रोग आणि किडींचे नियंत्रण न केल्यास पीक उत्पादनात (Crop Production) ४० टक्क्यापर्यंत घट येण्याची शक्यता असते. ...
सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली असून तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ...