लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमतासह केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपाने विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये व्यापक स्तरावर पक्षांतराची मोहीम हाती घेतली आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम हा वादाचा मुद्दा बनला असून, या वादात आता प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी उडी घेतली आहे. ...
महुआ यांच्या भाषणाचे कौतुक जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केले आहे. ...
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांनी आपणास साथ द्यावी आणि एकत्रपणे भाजपला रोखू या, असे आवाहन केले आहे. ...
टाटा नॅनो हे रतन टाटांचे स्वप्न होते. पश्चिम बंगालमधून प्रकल्प स्थलांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रतन टाटांना गुजरातला प्रकल्प आणण्याचे निमंत्रण दिलं. ...
पश्चिम बंगालमधील वाढत्या हिंसाचाराचा भाजपाकडून निषेध करण्यात आला. लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. ... ...