उन्हाळ्यात सापांना पुरेशी ऊर्जा मिळत असल्याने आणि त्यांच्या चयापचयाला चालना मिळत असल्याने ते अतिक्रियाशील होतात. ते शिकाराच्या शोधात बाहेर पडतात आणि पुनरुत्पादनदेखील करतात. ...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा माणगा बांबू उत्पादनातील अग्रेसर जिल्हा म्हणावा लागेल. येथे किमान आठ ते दहा हजार शेतकरी आज बांबू शेतीशी जोडले गेले आहेत. ...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सध्या हवामान बदलाचे वारे वाहत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि दक्षिण भागासह उर्वरित क्षेत्रात सध्या जिल्ह्यानुसार हवामानात बदल होताना दिसत आहेत. कुठे अवकाळीचा मारा आहे तर कुठे उष्णतेची लाट त्यामुळे शेतकऱ्य ...
रत्नागिरी : जिल्ह्याच्या अर्थार्जनात मोठा वाटा असलेल्या काजूवर फळमाशीसदृश रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. टरफलापासून गरापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव होत ... ...
Kanda Kadhani दौंड तालुक्यात एकूण ६५०० हेक्टरहून अधिक कांदा लागवड झालेली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाल्याने सध्या कांदा काढणी शेतामध्ये जोमात सुरू आहे. ...
Maharashtra Weather Forecast : राज्यात मागील १५ दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. आज IMD ने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे, तर तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आ ...
Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी अवकाळीचा मारा (unseasonal weather) तर कधी उष्णतेचा पारा (Heat) चढताना दिसत आहे. काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर ...