Mango Farming Guide in Marathi: गेल्या चार दिवसांत उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमान आहे. माणसांना उष्णतेच्या झळा असह्य होत असतानाच आंबा पिकावरही उष्णतेचा परिणाम होत आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात बुधवार (२६ फेब्रुवारी) पुणे आणि कोल्हापूर विभागात कोरडे हवामान होते. तर पुण्यात शिवाजीनगर येथे ३६.२ अंश सेल्सिअस तर सर्वाधिक तापामनाची नोंद लोणावळ्यात ३७.६अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. ...
Maharashtra Weather Update: आज (२६ फेब्रुवारी) रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी राज्यात विविध जिल्ह्यात तापमानात वाढ होताना दिसत आहे. हवामान विभागाने आजही काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे आंबा पीक यावर्षीही नैसर्गिक संकटात सापडले आहे. वातावरणातील बदलामुळे या वर्षी जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन असून, योग्य दर न मिळाल्यास बागायतदारांची आर्थिक गणिते विसस्कळीत होणार आहेत. ...
Maharashtra Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या ईशान्य भारतात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...