लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू - Marathi News | Rain all over the wardha district, bull killed due to lightning strike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू

शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले ...

अमरावतीत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी - Marathi News | Unseasonal Rain with lightning strike in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

वादळी वाऱ्यासह बरसला अवकाळी पाऊस ...

विदर्भावर अवकाळीचे ढग; वादळाचा संभाव्य तडाखा - Marathi News | Unseasonal clouds over Vidarbha; Possible storm surge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भावर अवकाळीचे ढग; वादळाचा संभाव्य तडाखा

Nagpur News हवामान विभागाने किमान आठवडाभर म्हणजे १३ एप्रिलपर्यंत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाची शक्यता वर्तविली आहे. ...

भारतात यावर्षी ९० टक्के पाऊस पडेल? अल-निनोचा प्रभाव ऑगस्टनंतरच जाणवणार - Marathi News | India will get 90% rain this year? The effect of El Nino will be felt only after August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतात यावर्षी ९० टक्के पाऊस पडेल? अल-निनोचा प्रभाव ऑगस्टनंतरच जाणवणार

Nagpur News यंदाही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग व आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केला आहे. अल-निनाे असूनही यंदा मान्सूनचा ९० टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

यावर्षीही बसणार चटके; एक-दाेनदा अवकाळीचीही शक्यता - Marathi News | Chance of unseasonal weather once in a while | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यावर्षीही बसणार चटके; एक-दाेनदा अवकाळीचीही शक्यता

Nagpur News गेल्या दशकात २०१६ पासून सलग ४ वर्षे एप्रिलचा पारा ५४ अंशाच्या वर गेला आहे. २००९ मध्ये ताे ४७ अंशावर पाेहोचला हाेता. सध्याचा अंदाज पाहता, यावेळीही उन्हाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. ...

आंब्यावर उष्माघाताचा आघात, आंबे खराब होऊन गळू लागले  - Marathi News | Heat stroke on mangoes, mangoes start to rot and fall off | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंब्यावर उष्माघाताचा आघात, आंबे खराब होऊन गळू लागले 

मे महिन्यात आंब्याची कमतरता भासणार ...

उत्पन्न मिळवून देणारं ‘पांढरं साेनं’ काळवंडलं; रत्नागिरीत आंबा पिकापाठोपाठ काजूवर थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | Incidence of thrips disease on cashew after mango crop in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उत्पन्न मिळवून देणारं ‘पांढरं साेनं’ काळवंडलं; रत्नागिरीत आंबा पिकापाठोपाठ काजूवर थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव

हवामानातील बदलामुळे काजू पीकही धोक्यात ...

तापमानवाढीस कारणीभूत देशांमध्ये भारत पाचवा; हरितवायूचे उत्सर्जन नियंत्रणाबाहेर - Marathi News | India fifth in global warming; Greenhouse gas emissions out of control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तापमानवाढीस कारणीभूत देशांमध्ये भारत पाचवा; हरितवायूचे उत्सर्जन नियंत्रणाबाहेर

Nagpur News जगाच्या एकूण तापमानवाढीत भारताने ०.०८ अंश सेल्सिअसची भर घातली असून, तापमानवाढीस कारणीभूत ठरलेल्या जगातील १० देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. एकूण प्रमाणात हे याेगदान ४.८ टक्के आहे. ...