Mumbai: मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशावर स्थिर राहत असले तरी आर्द्रता खुप नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे ऊकाड्यात वाढ होत असून, मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. या वाढत्या ऊकाड्यापासून सुटका करण्यासाठी दिवसरात्र एसी, पंखे आणि कुलर चालविले ...
मार्च, एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे महिने असतात. आता मात्र ऋतू राहिलेला नसून आहे. गेल्या काही दशकांत प्रत्येक वर्ष सर्वाधिक उष्ण नोंदविले जात आहे. प्रत्येक वर्षी मागचा विक्रम मोडला जात आहे. ...
Nagpur News: अवकाळीचे सावट संपल्यानंतर सूर्याचा ताप वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज हाेता, पण आता पुन्हा परिस्थिती बदलली असून मे महिन्याचा शेवटही विजांची चमक आणि वादळ वाऱ्यानेच हाेणार, अशी शक्यता विभागाने वर्तविली आहे. ...