Heat wave In India: हवामान बदलामुळे तसेच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतातील ९० टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसेच देशात अन्नधान्य टंचाईचे प्रश्न निर्माण होतील. ...
weather: उत्तर भारतात बहुतांशी राज्यांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ...
Weather, Heat waves: एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचा धोका आणखी वाढणार असून, या उष्णतेच्या लाटांना थोपविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता कृती योजना स्थानिक संदर्भांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या नाहीत. ...
Weather Update: दिवसा अंगाची लाही लाही आणि सायंकाळी वरुणराजाची बरसात, असे चित्र मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा अनुभव क्युम्युलोनिंबस या ढगांमुळे मिळत आहे. ...