अलीकडच्या काही वर्षात मात्र निसर्गचक्रात विशेषतः पावसाच्या पडण्याच्या प्रमाणात, त्याच्या आगमनात, सातत्यात खूप फरक पडत चाललाय. कदाचित हा ग्लोबल वॉर्मिंगचाही परिणाम असावा. ...
कधी-अधिक पर्यन्य, पावसातील खंड, वाढणारे तापमान, अतिवृष्टी तर कधी दुष्काळ आदी परिस्थितीत शाश्वत उत्पादन देणारे वाण, तंत्रज्ञान निर्मिती करण्याची गरज आहे. ...
अनेकांना नेपाळमधून होत असलेल्या यातीमुळे भाव पडण्याची शक्यता सतावते आहे. सध्या बाजारात टोमॅटोला चांगले दर मिळत आहेत, त्यामुळे वर्षभर टोमॅटोसाठी मेहनत घेतलेले शेतकरी खूष आहेत. ...
दि. २१ जुलै २०२३ रोजी पुढील ३० दिवसांच्या आत उत्तर भारताला ५ रिश्टर स्केल पेक्षा जास्त मोठा भुकंपाचा धक्का बसणार आहे, अशी भुकंप भविष्यवाणी त्यांनी केली होती. ५ ऑगस्ट २०२३ रोजी बरोबर १५ दिवसांनी रात्री साडे नऊ वाजता ५.८ रिश्टर स्केलच्या धक्काने उत्तर ...
लोकमत'मध्ये साताऱ्याची एक बातमी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी चालू पावसाळी हंगामातील चार हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अद्याप अर्धा पावसाळा संपायचा आहे. अजून अडीच-तीन हजार मिलिमीटर पाऊस पडेल. त्याच सातारा जि ...
भारतीय हवामान विभाग (आयएमडी)भारतीय भूप्रदेशातील हवामानावर नियमितपणे लक्ष ठेवून असते आणि हाती आलेल्या निरीक्षणावरून “वार्षिक हवामानविषयक सारांश’ या वार्षिक हवामानाचे प्रकाशन करते. ...