लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प साठा आहे. अनेक धरणे अद्यापही मायनसमध्ये असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अहमदनगर ... ...
यंदा ऑगस्टमध्ये पडलेला पावसाचा मोठा खंड ऐतिहासिक मानला जात आहे. हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या चिंतेसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगितले. ...
मराठवाडा विभागात आतापर्यंत कमी पर्जन्यमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्हा प्रशासनांना सजग राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड ... ...
गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली ... ...