पहिल्या तीन महिन्यांत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल १३ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तीव्र दुष्काळाच्या छायेत असून, पूर्ण विदर्भात कमी पाऊस झाला आहे. ...
हवामानाशी सामना करताना, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने, गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात 'मविप्र' राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ...
येत्या चार आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीसह दक्षिण द्वीकल्प, ... ...
नागपूरच्या नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज प्लॅनिंग एनबीएसएसएलयुपी या संस्थेद्वारे नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पाच्या अंतर्गत 17 जिल्ह्यातील 5,000 गावांमध्ये वातावरण बदलास अनुकूल मृदा संशोधन. ...