मागील १५ दिवसांत निसर्गाने महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तर, दुसरीकडे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ४० डिग्रीपेक्षा जास्त तापमान वाढल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके लोकांना द्यायला सुरुव ...
यावर्षी चिंचेला फुलोरा आला नाही. आलेला गळून गेला आहे. झाडावर थोड्या प्रमाणातच फुलोरा राहिला. सध्या झाडावर विरळ चिंचा आहेत. त्यामुळे यावर्षी चिंचेच्या उत्पादनात घट होणार आहे. ...