कर्नाटकप्रमाणेच जिल्ह्यात सध्या बारमाही गुळाचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे गुळाच्या हंगामावर परिणाम झाला आहेच, त्याचबरोबर बारा महिने गुऱ्हाळ सुरू ठेवत असताना जळणाचा प्रश्नही डोके वर काढत आहे. ...
Mumbai weather Update: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसरात तापमान कमी झाले आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. चालू मोसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे. ...
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे येत्या चार-पाच दिवसांत विदर्भात तापमानात लक्षणीय घट होणार आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहून ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक् ...
Mumbai Cold Wave: यंदा मुंबईत उशिरापर्यंत पाऊस राहिला. चक्रीवादळामुळेही मुंबईकरांना ऑक्टोबर हीटच्या झळा जाणवल्या नाही. आता शीत वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरू लागले आहे. ...
ऋतुचक्रात झालेले हे बदल अचानक झालेले नाहीत. खरंतर निसर्ग आपल्या चालीने पुढे-पुढे जात असतो. कळत-नकळत आपण त्याचा मार्ग बदलतो आणि त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहत नाहीत. विकासाच्या गोंडस नावाखाली निसर्गाची रचना बदलत आहोत आणि त्याचेच परिणाम आपण आता भोगत आह ...
Maharashtra Weather Update : देशभरात थंडीचा प्रभाव वाढू लागला असून, हवेतील गारवा आता स्पष्टपणे जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फबारी सुरू झाली आहे, तर दक्षिण भारतात काही भागांमध्ये अजूनही पावसाचे सावट कायम आहे. राज्यात पहाटे-संध्याकाळ गारवा जाण ...