Hanuman Sagar Dam Water Update : वारी भैरवगड परिसरातील हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रत्येकी ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या धरणात ८३.६५ टक्के इतका जलसाठा असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची ...
Mumbai News: पहिल्यांदा जेव्हा टोरेंटो शहरात गेलो, तेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. रूममध्ये कुठेही पाण्याची बाटली दिसली नाही. रिसेप्शनवर फोन करून रूममध्ये पाण्याची बाटली नाही, असे सांगितले, तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, बाथरूममध्ये नळ आहे. त्या ...
पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हे धरण महत्त्वाचे असल्याने, पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाल्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुढील काळात पुरेशा पाण्याची उपलब्धता झाली आहे. ...
Isapur Dam Water Storage : मागील आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी इसापूर धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असून, धरणाचे ५ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे ...
गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या परिसरात पाणी शेतात आणि घरात शिरल्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ४५ हजार क्यूसेकवर आल्यानंतर हळूहळू पूर ओसरू लागला आहे. ...
Manjara Dam Water Storage : केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण २१ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले, ज्यामुळे लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. १५२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शेतकरी व रहिवाशांनी व ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. ...