तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्याने संपूर्ण नदीवर पांढऱ्या शुभ्र फेसाचे जाड थर साचले असून, या विषारी पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. परिणामी हजारो मासे व जलचर मृत्युमुखी पडल्या ...
Beed Water Storage Update : नेहमी पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. धरणे तुडुंब भरल्याने टँकरचा प्रश्नच उरलेला नाही; रब्बी आणि उन्हाळ्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.(Beed Water Storage Update) ...
Ujine Dam Water : रब्बी हंगामासाठी उजनी धरणातून उजनी मुख्य कालव्यातून सायंकाळी चार वाजता ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. तर भीमा-सीना जोड कालव्यातून २०० क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ४० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. ...