लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब - Marathi News | Only 15 percent water storage in Bhama Askhed Dam in Khed taluka; A matter of concern for citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब

भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे ...

केळी पिकाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अनेक केळी बागांवर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरविण्याची वेळ - Marathi News | 8,000 hectares of banana crop area at risk; Time for farmers to rotate rotavators on many banana orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अनेक केळी बागांवर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरविण्याची वेळ

उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. ...

Ujani Dam : उजनी धरणातून कुरुल शाखेद्वारे अखेर सीना नदीत पाणी सोडले - Marathi News | Ujani Dam : Water finally released into Sina River through Kurul branch from Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam : उजनी धरणातून कुरुल शाखेद्वारे अखेर सीना नदीत पाणी सोडले

उजनी धरणातील पाणी कुरुल शाखेतून बुधवारी सायंकाळी सीना नदीत सोडण्यात आले. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी केलेल्या धरणे आंदोलनाला अखेर यश आले. ...

समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश - Marathi News | Salty sea water can be sweetened; Coast Guard, DRDO researchers achieve major success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

आठ महिन्यांच्या संशोधनातून हा पडदा तयार करण्यात यश आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना गोड पाणी पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. ...

'गिरणा'तून 'या' दिवशी सुटणार तिसरे आवर्तन; १० ते १५ दिवस आवर्तनाचे पाणी नदीपात्रात राहणार कायम - Marathi News | The third cycle will be released from 'Girana' on 'this' day; The water from the cycle will remain in the riverbed for 10 to 15 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'गिरणा'तून 'या' दिवशी सुटणार तिसरे आवर्तन; १० ते १५ दिवस आवर्तनाचे पाणी नदीपात्रात राहणार कायम

Girana Water Release Update : ओव्हरफ्लो झालेल्या गिरणा धरणात अवघा २८ टक्के जलसाठा उरला आहे. त्यातून शुक्रवार, १६ रोजी सकाळी ६ वाजता पेयजलासाठीचे तिसरे आवर्तन सुटणार आहे. मन्याड धरणात मंगळवारअखेर १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...

राज्यातील या प्रमुख सहा धरणांचा पाणीसाठा आता वाढणार, शासन आखतंय हे नवे धोरण - Marathi News | The water storage of these six major dams in the state will now increase, the government is formulating this new policy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या प्रमुख सहा धरणांचा पाणीसाठा आता वाढणार, शासन आखतंय हे नवे धोरण

धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्राचे धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्व समावेशक असे नवीन धोरण तयार करावे. ...

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण करार, दोन्ही राज्यातील लाखो हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली - Marathi News | Important agreement between Madhya Pradesh and Maharashtra, lakhs of hectares of land in both states will come under irrigation | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण करार, दोन्ही राज्यातील लाखो हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली

Madhya Prdesh News: मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तापी खोरे मेगा रिचार्ज योजनेच्या महत्त्वपूर्ण  करारावर सह्या झाल्या आहेत. या योजनेमुळे मध्य प्रदेशमधील एक लाख आणि महाराष्ट्रामधील दोन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. ...

युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती - Marathi News | Indus Waters Treaty: Ceasefire agreed, but throat remains dry, Pakistan writes to India requesting this | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती

Indus Waters Treaty: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. सुरुवातीला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानने पोसलेले दहशतव ...