लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या भामा आसखेड धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | How much water is left in the Bhama Askhed Dam, which is important for four talukas in Pune district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या भामा आसखेड धरणात उरला किती पाणीसाठा?

bhama askhed dam चार तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी महत्त्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील ९० वाड्यांमध्ये पाणी समस्या गंभीर, पाच तालुके टंचाईग्रस्त म्हणून घोषित - Marathi News | Water problem is serious in 90 houses in Ratnagiri district, people are struggling for water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील ९० वाड्यांमध्ये पाणी समस्या गंभीर, पाच तालुके टंचाईग्रस्त म्हणून घोषित

रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र, पुरेसा पाणीसाठा न झाल्याने ... ...

पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा - Marathi News | 85 percent of drain cleaning work completed in Pune; Administration claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा

लहान लहान पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते, त्यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय व्यक्त केला जातो ...

‘लबाडांनो पाणी द्या’ मोर्चा खैरे विरुद्ध दानवे या गटबाजीतून; ठाकरेसेनेवर भाजपचा पलटवार - Marathi News | 'Labadanno Pani Dya' protest due to factionalism between Chandrakant Khaire and Ambadas Danve; BJP counterattacks Thackeray Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लबाडांनो पाणी द्या’ मोर्चा खैरे विरुद्ध दानवे या गटबाजीतून; ठाकरेसेनेवर भाजपचा पलटवार

खरे लबाड ठाकरे व त्यांचा गट आहे. त्यांच्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे दोन ते अडीच वर्षे नुकसान झाले. ...

उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Ujani will release water from the left canal until May 25; How much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा?

बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील. ...

‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी - Marathi News | Need to provide water through sealed pipeline to prevent water leakage on Khadakwasla Canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

खडकवासला कालव्यावरील पाणी गळती रोखण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्याची गरज एखाद्याला खासदार करायचा म्हटल्यावर करतो; ...

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब - Marathi News | Only 15 percent water storage in Bhama Askhed Dam in Khed taluka; A matter of concern for citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब

भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे ...

केळी पिकाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अनेक केळी बागांवर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरविण्याची वेळ - Marathi News | 8,000 hectares of banana crop area at risk; Time for farmers to rotate rotavators on many banana orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अनेक केळी बागांवर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरविण्याची वेळ

उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. ...