मंगळवारी सायंकाळी आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे. ...
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढीव पाणीसाठ्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेने प्रस्तावित, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा ही धरणे अद्यापही मार्गी लावलेली नाहीत. ...
River Linking Project : मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारकडून मोठी झेप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी जाहीर केलेल्या ५४ टीएमसी पाण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा फुलल्या आहेत. (Ri ...
पंढरपूर येथे पाचव्यांदा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार दुपारनंतर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट करण्यात आल्यामुळे नागरिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
Manjara Dam Update : लातूर जिल्ह्यात सलग पावसामुळे मांजरा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मंगळवारी रात्री १० वाजता धरणाचे ४ दरवाजे उघडले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Manjara Dam Update) ...