बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील. ...
भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे ...
उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. ...
उजनी धरणातील पाणी कुरुल शाखेतून बुधवारी सायंकाळी सीना नदीत सोडण्यात आले. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी केलेल्या धरणे आंदोलनाला अखेर यश आले. ...
आठ महिन्यांच्या संशोधनातून हा पडदा तयार करण्यात यश आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना गोड पाणी पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. ...
Girana Water Release Update : ओव्हरफ्लो झालेल्या गिरणा धरणात अवघा २८ टक्के जलसाठा उरला आहे. त्यातून शुक्रवार, १६ रोजी सकाळी ६ वाजता पेयजलासाठीचे तिसरे आवर्तन सुटणार आहे. मन्याड धरणात मंगळवारअखेर १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...