लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

‘लबाडांनो पाणी द्या’ मोर्चा खैरे विरुद्ध दानवे या गटबाजीतून; ठाकरेसेनेवर भाजपचा पलटवार - Marathi News | 'Labadanno Pani Dya' protest due to factionalism between Chandrakant Khaire and Ambadas Danve; BJP counterattacks Thackeray Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लबाडांनो पाणी द्या’ मोर्चा खैरे विरुद्ध दानवे या गटबाजीतून; ठाकरेसेनेवर भाजपचा पलटवार

खरे लबाड ठाकरे व त्यांचा गट आहे. त्यांच्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे दोन ते अडीच वर्षे नुकसान झाले. ...

उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Ujani will release water from the left canal until May 25; How much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा?

बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील. ...

‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी - Marathi News | Need to provide water through sealed pipeline to prevent water leakage on Khadakwasla Canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

खडकवासला कालव्यावरील पाणी गळती रोखण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्याची गरज एखाद्याला खासदार करायचा म्हटल्यावर करतो; ...

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब - Marathi News | Only 15 percent water storage in Bhama Askhed Dam in Khed taluka; A matter of concern for citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब

भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे ...

केळी पिकाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अनेक केळी बागांवर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरविण्याची वेळ - Marathi News | 8,000 hectares of banana crop area at risk; Time for farmers to rotate rotavators on many banana orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अनेक केळी बागांवर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरविण्याची वेळ

उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. ...

Ujani Dam : उजनी धरणातून कुरुल शाखेद्वारे अखेर सीना नदीत पाणी सोडले - Marathi News | Ujani Dam : Water finally released into Sina River through Kurul branch from Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam : उजनी धरणातून कुरुल शाखेद्वारे अखेर सीना नदीत पाणी सोडले

उजनी धरणातील पाणी कुरुल शाखेतून बुधवारी सायंकाळी सीना नदीत सोडण्यात आले. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी केलेल्या धरणे आंदोलनाला अखेर यश आले. ...

समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश - Marathi News | Salty sea water can be sweetened; Coast Guard, DRDO researchers achieve major success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

आठ महिन्यांच्या संशोधनातून हा पडदा तयार करण्यात यश आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना गोड पाणी पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. ...

'गिरणा'तून 'या' दिवशी सुटणार तिसरे आवर्तन; १० ते १५ दिवस आवर्तनाचे पाणी नदीपात्रात राहणार कायम - Marathi News | The third cycle will be released from 'Girana' on 'this' day; The water from the cycle will remain in the riverbed for 10 to 15 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'गिरणा'तून 'या' दिवशी सुटणार तिसरे आवर्तन; १० ते १५ दिवस आवर्तनाचे पाणी नदीपात्रात राहणार कायम

Girana Water Release Update : ओव्हरफ्लो झालेल्या गिरणा धरणात अवघा २८ टक्के जलसाठा उरला आहे. त्यातून शुक्रवार, १६ रोजी सकाळी ६ वाजता पेयजलासाठीचे तिसरे आवर्तन सुटणार आहे. मन्याड धरणात मंगळवारअखेर १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...