Mumbai lake Water Level: मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावांतून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. ...
Manjara Canal : लातूरमधील मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा पुन्हा फुटला असून, हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर सवाल उपस्थित होत आहेत. वाचा सविस्तर (Manjara Canal) ...
Tapi Mega Recharge Project : तापी मेगा रिचार्ज (Tapi Mega Recharge) परियोजनेवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारांनी सह्या केल्या असल्या तरी मेळघाटातील १४ गावे आणि मध्यप्रदेशातील ८ गावे यामुळे बुडीत क्षेत्रात जाणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...
शेतकऱ्यांसाठी गाळ मागणीची प्रक्रिया आणि अनुदानासाठी galmukt dharan galyukt shivar yojana 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' आणि 'नाला खोलीकरण व रुंदीकरण' या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे. ...