गाळ साचून असल्याने तलावांची साठवण क्षमता (Lake Water Storage) कमी झाली आहे. वास्तविक तलावातील काढलेला गाळ शेतकऱ्यांनी शेतात नेऊन टाकल्यास जमिनीची उत्पादकता वाढण्याला मदत होऊ शकते. परंतु गाळमुक्त धरण योजना कुठे मुरली, असा प्रश्न शेतकऱ्यांना (Farmer) प ...
Bhama Askhed Dam भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले असून, सांडव्यातून १२०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून सध्या धरणात ७.६९ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली. ...
धरण भरल्यानंतर १६ दरवाजे उघडून गोदावरी पात्रात तब्बल २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र आता वरील धरणांमधून येणारी आवक थांबल्यामुळे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून विसर्ग थांबविण्यात आला. (Jayakwadi Dam) ...
राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) रणसंग्राम सध्या सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. दररोज गावोगावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सभा होत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रश्नांवर के ...
किलोला १६०० ते १८०० रुपये मिळवून देणारी शेवंड (लॉफ्स्टर) lobster fish ही मासळी स्थानिक व पारंपरिक मच्छीमारांना चांगला फायदा देणारी ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ती अल्प प्रमाणात सापडत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले. ...
मत्स्य व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असला तरीही अनेक वैशिष्ट्यांमुळे व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे देश व जागतिक पातळीवर या व्यवसायास विषेश महत्व प्राप्त झाले आहे. ...
वेलवर्गीय भाजीपाला पिकास पाणी देत असताना जमिनीचा विचार करणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाण्याचा निचरा हे जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असतात. ...