शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते. ...
शेतीसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत म्हणजे विहीर होय. पडलेल्या पावसाचे पाणी बरेच वेळा जमिनीवरून वाहून जाते. आपल्या जमिनीमध्ये तितक्या प्रमाणात मुरत नाही. ...
या कर्मचाऱ्याचे नाव सत्यनारायण गुर्जर असे आहे. ते कूनो नॅशनल पार्कमध्ये चीत्ता मित्र म्हणून कार्यरत होते. ते वन विभागात ड्रायव्हर म्हणून काम करत होते.... ...
Kukdi Water Storage : डिंभे कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्धात यंदा झपाट्याने घट झाली आहे. सध्या प्रकल्पातील डिंभे धरणासह सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले आहे. ...