Isapur Dam Water Release : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरणातून विसर्गात घट करण्यात आली आहे. जयपूर बंधाऱ्यातून येणारा येवा कमी झाल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गेट्स कमी उघडण्यात आले. सध्या १७२५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू असू ...
पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र, २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसवल्याने ताळेबंद अचूक तयार होऊ लागला. ...
सीना नदीला पंधरा दिवसांत तीन वेळा महापूर आल्याने नदीकाठावरील शेतांतील उभ्या पिकांत पाणीच पाणी साठलेले आहे. खरिपाचे नुकसान झालेच आहे; यासह यंदा रब्बी पेरण्याही आणखी महिनाभर लांबणीवर गेल्याचे शक्यता आहे. ...
Dam Water Level Maharashtra : गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील २५९९ लघु प्रकल्पांमध्ये जलसाठा तब्बल ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक साठा झाल्याने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पिण्य ...
Maharashtra Rain : राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाळा गृहीत धरला जातो. त्यानुसार सरासरी १००४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात या चार महिन्यांमध्ये १०९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या हे प्रमाण १०८ टक्के इतके आह ...