समांतर जलवाहिनीच्या कंपनीला काम द्यावे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी सहाव्या वेळेस महापालिका सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही निर्णय घ्या, शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन गुरुवार ...
शहरातील भीषण पाणीटंचाईच्या काळात टँकरच्या मागणीनुसार टँकर लावण्यात आले. २०१७ च्या कराराचा आधार घेऊन २०१८ मध्ये पाणी वाटप केले. याबाबत संबंधित कंत्राटदाराने वारंवार अवगत करूनही नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून आदेश दिले. ...
चणकापूर उजवा कालव्याचे पूरपाणी परसूल धरणात सोडावे, यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. पूरपाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार डॉ. राहुल अहेर यांची भेट घेऊन पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली. ...
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. ...
दसाणा धरणाचे पुरपाणी पाटाद्वारे कोणत्याही परिस्थितीत यापुढील गावांसाठी जाऊ देणार नाही, अशी आक्र मक भूमीका विरगाव येथील शेतकरीवर्गाने घेतल्याने लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाला रविवारी अखेर हात हालवत परत फिरण्याची नामुष्की आली. ...