Bhandardara Water Storage : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेखा भंडारदरा धरण प्रथमच जूनच्या अखेरच्या आठवड्यात आज (गुरुवारी) ५० टक्के भरले. यावर्षी मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात कधी नव्हे एव्हढा पाऊस पडला. १७ मेपासून मोठ्या प् ...
Ashadhi Wari Pandharpur : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग गुरुवारी कमी करण्यात आला. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी ओसरू लागली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एक फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी संभाव्य पुराचा ...
Veer Dam Water Storage : वीर धरण परिसरात सुरू असलेला पाऊस थांबला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, विद्युतगृहातून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा आता ६८ टक्क्यांवर स्थिर झाला आहे. ...
Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...
Water Storage Nashik : यंदा पहिल्याच पावसाने नाशिककरांवर आभाळमाया दाखविली असून मागील वर्षी याच दरम्यान ३९९ वर गेलेली टँकरची संख्या यंदा अवधी ३४ वर आली असून गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे ६ तालुके आणि ४५४ गावे टँकरमुक्त झाली आहेत. ...
Ujine Dam : आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीत जाऊ नये, यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात येणार आहे. ...
Almatti Dam : अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा, विसर्गाची वस्तुस्थितीची माहिती मिळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने ३२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...
Kolhapur Flood : यंदा पावसाचा जोर पाहता २०२१ ची आठवण कोल्हापूरकरांना येत असून, त्यावेळी ३५० मिलीमीटर पाऊस झाला होता. मात्र, धरणातील पाणीसाठा आतापेक्षा निम्मा होता. त्यामुळे यंदा २०२१ पेक्षाही अधिक महापुराची धास्ती कोल्हापूरकरांना राहणार आहे. ...