जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत ...
कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कर्नाटक सीमाभागात आंदोलने सुरु असल्याने, सांगली पाटबंधारे मंडळाने राजापूर बंधाºयाच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. ...
संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले ...