आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
मुख्य रस्ता जुई मध्यम प्रकल्पात गेल्याने आणि प्रकल्प भरलेला असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज होडीद्वारे दोन किलोमीटरचा प्रवास पाण्यातून करावा लागत आहे. ...
सध्याच्या राष्ट्रीय पेयजल योजना या पुढील १५ वर्षांच्या वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून आखली जाते. मात्र ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पुढील वर्र्षापासून होणाºया योजना ३० वर्षे वाढणारी लोकसंख्या विचारात करून आखल्या जाणार आहेत. ...
समन्यायी पाणी वाटप आणि अपूऱ्या पाणीपुवठ्यावर पर्याय शोधणे, गळती, पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागास दोन महिन्यांची मुदत दिली आहे. ...