नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्क ...
कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे या दोन्ही धरणांतून यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून सोडण्यात आले. विशेष म्हणजे चालू हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून, दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सुमारे ९०० क्यूसेक तर ...
ओतूर, दुमी व राक्षसभुवन प्रकल्पासह कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देत ओतूर, दुमी व राक्षसभुवनसंदर्भातील तांत्रिक त्रुटी दूर करून जून २०२० अखेर सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री ...
निगडोळ येथील महादेव मंदिराकडील जुन्या ननाशी रोडवरील पाझर तलाव दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. सदर कामाचा शुभारंभ अफ्रो संस्थेचे प्रकल्प समन्वयक ईश्वर किराडिया कृषी अभियंता संदीप काकड व निगडोळच्या सरपंच इंदू राऊत, उपसरपंच शरद मालसाने यांच्या हस्ते कर ...