ठाण्यातील महत्वांकाक्षी समजला जाणारा जलवाहतुक प्रकल्प आता पुढील पावसाळ्याआधी सुरु होईल अशी आशा निर्माण झाली आहे. खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांबरोबर झालेल्या आॅनलाईन चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. ...
मुखेड / मानोरी / देशमाने : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, सत्यगाव आदी परिसरात शनिवारी, ( दि.१९ ) संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री १० वाजता झालेल्या ढगफुटी सदृश पाऊस बरसला. या पावसाने येथील गोई नदीला तब्बल १४ वर्षानंतर महापूर आला असू ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ ...
नाशिक- महाराष्ट्रातील नार- पार सहअन्य पाणी वाहून गुजरात मध्ये जाते. हेपाणी महाराष्ट्राच्या भूमीसाठी वापरायचे असेलतर त्यासाठी मोठा खर्च येणारआहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी आहेचकुठे, असा प्रश्न जलचिंतन संस्थेचे संस्थापक ...