नांदगाव : पाणी सोडा, पाणी सोडू नका... या वादात अखेर विविध प्रशासनांनी उडी घेतल्याने लोहशिंगवे धरणातून गुरुवारी (दि.१८) तीन वाजता पाणी शाकांबरी नदीपात्रात सोडण्यात आले. ...
नगरसूल : येवला तालुक्यातील ब्रिटिशकालीन खिर्डीसाठे साठवण तलावातून नगरसूलसाठी पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे नगरसूलकरांना ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची धग कमी होण्यास मदत होणार आहे. ...
शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधार ...