शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधार ...
सिन्नर : दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी नदीजोड प्रस्तावित प्रकल्पाद्वारे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळाल्यास दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत धोंडवार, ...
नगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली असून गत पाच वर्षांत झालेल्या अनियमिततेची एक महिन्याच्या मुदतीत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...