गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच आज सकाळी नांदूर माध्यमेश्वर मधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...
Water Release from Maharashtra Dam: राज्यातील काही प्रमुख धरणातून विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने सेवानिवृत इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा संगमनेर यांनी लोकमत अॅग्रोला दिलेल्या महितीनुसार जाणून घेऊया राज्यातील पाण्याचा विसर्ग. ...
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. त्यात मराठवाड्याला नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मुबलक निधीची आवश्यकता होती. परंतु या अर्थ संकल्पात मराठवाडा आणि विदर्भासाठी ६०० कोटी रुपये मंजूर झाले. यात मराठवाड्यासाठी किती निधी मिळणार याकडे विशेष लक्ष जल अभ्यासकांच ...
नागपूर जिल्ह्यातील उमरेड व भिवापूर तालुक्यातील जाेरदार पावसामुळे वेणा नदीवर वडगाव (रामा डॅम) आणि नांद नदीवरील शेडेश्वर (नांद) जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे या दाेन्ही जलाशयातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने ती स्थिर ठेवण्यासाठी पा ...
राज्यातील अनेक धरण साठ्यात कमालीची वाढ आहे. तर अध्याप काही साठे कोरडेच आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया दि. १ जुन २०२४ पासून ते दि. २३ जुलै २०२४ सकाळी ६=०० वा. पर्यंतची राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग, पाणी आवक इ. अद्ययावत माहिती ...