नाशिक : दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मागेल त्याला टॅँकर देण्यात यावेत, परंतु पाण्याच्या खेपा मारणाºया टॅँकरची पडताळणी करण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिवांनी सर्व ...
बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, गारगावी व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान या तालुक्याला लाभले असले तरी नियोजन नसल्याने मार्च एप्रिल महिन्यात या नद्या कोरड्या पडतात. ...
मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास ६ मेपासून सुरुवात होत आहे. हा पवित्र महिना ऐन उन्हाळ्यात आल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा. ...
जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ...