water shortage ratnagirinews-वारंवार मागणी करूनही निवळीवासीयांना बावनदीचे पाणी देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर पाण्यासाठी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बावनदी येथे उपोषण सुरू केले आहे. ...
Water supply cut off पेंच १ गोरेवाडा २४ तास बंद राहणार असल्याने गांधीबाग, मंगळवारी, धरमपेठ, धंतोली व सतरंजीपुरा या झोन्सचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आ ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील काथुर्वांगण नगरपालिका हद्दीतील अतिदुर्गम भागात असलेल्या आवळखेड येथील विविध समस्या जाणून घेण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांच्यासह सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी भेट देत येथील सरपंच व ग्राम ...
नाशिक- पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला गळती लागल्याने ती दुरूस्त करण्याचे काम गुरूवारी (दि.११) करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पंचवटीतील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...
Muncipalty Carporation Kolhpur- कोल्हापूर शहरात दीड लाख मिळकतीअसून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे मात्र एक लाख दोन हजार ३५८ नळधारक आहेत. दरवर्षी किमान ५० अनधिकृत नळधारकांवर कारवाई केली जात असून प्रत्येकी २५ हजारांच्या दंडासह वापरलेल्या पाण्याचे ...
विंचूर : गेल्या चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या अनेक तक्रारी असून पाइपलाइनवर विंचूर तीन पाटी येथे आठ वर्षांपासून नाशिक- औरंगाबाद महामार्गामधोमध गळती होत आहे. सदर लीकेजद्वारे शुध्द पाण्याचा अनमोल जलसाठा वाया जात असून त्याच ...
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर-ममदापूर या डोंगराळ भागात सध्या पाण्याची कमतरता भासू लागल्याने हरणांना अन्न-पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. ...