Kas Pathar water shortage Satara: सातारा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाच्या उंचीवाढीच्या कामाला कोरोनामुळे पुन्हा एकदा ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या धास्तीने जवळपास ८० टक्के परप्रांतीय कर्मचारी घराकडे परतले असून, यंदा धरणात वा ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना वरिष्ठांच्या असहकार्यामुळे टंचाईच्या प्रस्तावांची शहानिशा करण्याच्या नावाखाली कुठल्या तरी विहिरीला तीन ते चार ... ...
water shortage Sawatnawadi Sindudurg : गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी नगरपालिकेने माजगाव, चराठा या गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या ग्रामपंचायत सोबतचा करार संपल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेने अखेर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय ...
येवला : तालुक्यात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत असून सध्या २० गावांसह ११ वाड्यांना १३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. असे असले तरी ५ गावे आणि ६ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने या गाव-वाड्यांनी ...
Wardha news वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मागील अनेक वर्षांपासून आदर्शनगर येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असून, अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. ...