शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात साठा वाढला असून, आता विसर्गही सुरू झाल्याने पाणीकपात रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र, यासंदर्भात येत्या सोमवारी (दि. २) निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असतांना शहरात तीन महिन्यांपासुन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरले असतांना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसराती ...
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा कल पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. पावसाचे दिवसही कमी झाले असून, थोड्या दिवसात जास्त पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये याच कालावधीत तलावांमध्ये २५ टक्के तर २०२० मध्ये १७.५० टक्के जलसाठा जमा ...
नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर व धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे भाताची रोपे पिवळी पडू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. ...