लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

Water Cut

Water shortage, Latest Marathi News

भर उन्हाळ्यात आरमोरीत पाणी पेटले - Marathi News | During the summer, the water in Armory ignited | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाण्यासाठी वणवण, वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने खोळंबा

उन्हाळ्याची सुरुवात होताच दरवर्षी मोठ्या प्रमाणात आरमोरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक दिवसांपासून  पाणी समस्येने डोके वर काढले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी  शहरातील नागरिकांना  भरउन्हात आ ...

पाणीटंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश - Marathi News | Guardian Minister Sunil Kedar's Instructions to complete water scarcity works on time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाणीटंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्री सुनील केदार यांनी आढावा घेतला. ...

बेंबळा एक्स्प्रेस फीडरवर 35 तास वीज खंडित - Marathi News | 35 hours power outage on Bembala Express feeder | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शहर पाणीपुरवठा विस्कळीत : तांत्रिक बिघाड आणि भारनियमनामुळे यवतमाळकर हैराण

वीज जावून आल्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा असेल तरच मोटरपंप सुरू करता येतो. लाइट आल्यानंतर तत्काळ मोटरपंप सुरू करता येत नाही. पंप सुरू झाल्यानंतर प्रथम पाणी टाकीत चढवावे लागते. त्यानंतर पाणी ग्राहकांपर्यंत सोडता येते. दहा मिनिट लाइट गेली तरी टाकीची ...

पाणी टंचाईचे केवळ 160 प्रस्ताव मंजूर - Marathi News | Only 160 water scarcity proposals approved | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२५ प्रस्तावांची होतेय तपासणी : दिरंगाईमुळे २१ प्रस्ताव पाठविले शासनाला

उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध कामे हाती घेतली जातात. ग्रामीण भागातील या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग प्रयत्न करतो. ३१ मार्चपूर्वी आलेल्या ३० लाखांपर्यंतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार जि ...

दिंडोरी तालुक्यातील धरणांची पातळी घटली - Marathi News | The level of dams in Dindori taluka decreased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यातील धरणांची पातळी घटली

दिंडोरी/ लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच धरणांची पातळी सध्या घटली असून जवळजवळ एक महिन्यापासून करंजवण धरणाच्या पाण्याचे आवर्तन निफाड व येवला तालुक्यात सुरू असून सध्याच्या मितीला तालुक्यातील सर्वात मोठे असणाऱ्या करंजवण धरणामध्ये अवघा ३६ टक्के साठा ...

१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर - Marathi News | the water source dries up with the onset of summer, there are signs of water scarcity in 1,291 villages in West Vidarbha after April | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ...

पाणीटंचाईची तीव्रता वाढली; भूजल पातळी घटल्याने १४३ गावांना कोरड - Marathi News | Water scarcity intensifies; chances of drought in 143 villages due to declining ground water level | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणीटंचाईची तीव्रता वाढली; भूजल पातळी घटल्याने १४३ गावांना कोरड

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कृषी आराखड्यानुसार एप्रिल ते जून या कालावधीत १४३ गावांना कोरड पडण्याची शक्यता आहे. ...

आर्वी शहरावर कृत्रिम पाणी टंचाईचे सावट; गृहिणींची झाली फजिती - Marathi News | Artificial water scarcity in Arvi town; The housewives were humiliated | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : नादुरुस्त नळ योजनेने ‘टेन्शन’

आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात   ...