Water Issue in Aurangabad : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष, वाक्-युद्ध पेटले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत या प्रश्नावर बैठक घेतली. औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आपण स्वत: पाहणी करणार अस ...
ठाणे : स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रा. कं. प्रा. लिमिटेडकडून पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार असल्याने बुधवारी ... ...
पेठ : तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोरीचीबारी गावाला तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कुंभाळे व पाच वाड्यांना नळपाणीपुरवठा योजनेतून सर्वेक्षण पूर्ण करून ४५५.७० लाखांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक ...
इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून परिचित असला तरी खैरेवाडी या आदिवासी वस्तीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून १०-२० कुटुंबे असलेल्या या गावातील लोकांना अत्यंत दर्जाहीन गढूळ पाणी प्यावे लागत आहे. इगतपुरीपासून ...
गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १९.५७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ४ जून ...
Amravati News चिखलदरा तालुक्यातील खडीमलसह २० गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...