यंदा पावसाने पाठ फिरविल्याने साठवण तलावातील तसेच विहिरींमधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. आजघडीला थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे जनावरांच्या पाण्याची सोय आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जनावरांना हिरवा चारा आणि पाणी मिळणे कठीण ...
उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढली आहे. त्यामुळे हिरवा व कोरडा चाराही महाग झाला आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचा कसा सांभाळ करावा? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. ...