विहिरींनी तळ गाठल्याने मोसंबीच्या बागांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोसंबीच्या बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ...
पावसाळा सुरू व्हायला दोन अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यापूर्वी कामे उरकण्याची लगबग सध्या काक्रंबासह गटातील विविध गावातील विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. ...