Water Release From Godavari River : आता जायकवाडीसह नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याच्या निकषाऐवजी तिन्ही जिल्ह्यांतील दुष्काळाचे निकष तपासले जाणार आहेत. त्याचप्रमाणे हे काम शासकीय अॅपच्या माध्यमातून नागपूर येथील रिमोट सेन्सिंग ...
विशेष म्हणजे येथील भीषण पाणी टंचाई ही स्थानिक भाजप आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघात असून त्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ...