Mumbai News: पवई येथील जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणी पुरवठ्यावर शनिवारी दिवसभर परिणाम होणार आहे. गळतीमुळे घाटकोपर उच्चस्तरिय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णत बंद झाला आहे. ...
Wildlife Water shortage : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, त्यांची पाण्याची भटकंती (Water shortage) थांबावी म्हणून वनपरिक्षेत्रांतर्गत कृत्रिम पाणवठे (Artificial Water) स्वच्छ करून पिण्याचे पाणी भरले जात आहे. ...