Babli project : बाभळी बंधाऱ्याच्या पाच दरवाजांद्वारे (Babli Barrage gates) १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात (Telangana) सोडण्यात आले. आता किती पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
Jayakawadi Dam Water : उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढत असताना जायकवाडी धरणात पाणी साठा (Jayakawadi Dam Water) किती उपलब्ध आहे ते जाणून घेऊयात सविस्तर. ...
Mumbai News: पवई येथील जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणी पुरवठ्यावर शनिवारी दिवसभर परिणाम होणार आहे. गळतीमुळे घाटकोपर उच्चस्तरिय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णत बंद झाला आहे. ...
Wildlife Water shortage : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, त्यांची पाण्याची भटकंती (Water shortage) थांबावी म्हणून वनपरिक्षेत्रांतर्गत कृत्रिम पाणवठे (Artificial Water) स्वच्छ करून पिण्याचे पाणी भरले जात आहे. ...