चांदोली धरणातून वीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. ...
Mumbai Water Tanker Strike: मुंबई टँकर असोसिएशनने बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदचा फटका मुंबईतील सुमारे दोन हजारांहून अधिक बांधकामाच्या साइट्सना बसला आहे. ...
धानगरी व कळम्मावाडी ही दोन्ही धरणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहेत. सध्या राधानगरी धरणात ५६.८८ टक्के, म्हणजेच १२५.१२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. ...
Water Issue: भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाचा सविस्तर (Water resources) ...
Kukdi Water Storage : डिंभे कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्धात यंदा झपाट्याने घट झाली आहे. सध्या प्रकल्पातील डिंभे धरणासह सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले आहे. ...