Maharashtra Dam Water Level : जुलै संपत आला तरीही राज्यातील काही भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्रात एकूण २९९७ धरणांमध्ये ६४.९० टक्के जलसाठा असूनही काही विभागांमध्ये अजूनही पाण्याची टंचाई जाणवते. ...
Nimna Dudhana Prakalpa : परतूर तालुक्यासह आसपासच्या भागात जोरदार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात तब्बल ४८.६६% जिवंत पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साठ्यात मोठी वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नाग ...
Yeldari Dam : गेल्या दोन दिवसांपासून येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक झाली आहे. फक्त २४ तासांत ४५ दलघमी पाणी दाखल झाल्याने धरणाचा साठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Yeldari Dam) ...
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला अद्यापही गंगाखेड तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह लघु, प्रकल्पासह माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्प धरणासह तालुक्यातील ६ लघु व सिंचन तलावातील पाणीपातळी खालावत आहे. ...
Water Shortage : लातूर जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी वरुणराजा कोपलेलाच. जिल्ह्यातील तिरू प्रकल्प कोरडा झाला असून उर्वरित प्रकल्पांमध्येही पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. यामुळे सिंचन योजना थंडावल्या, पिके माना टाकू लागली आणि शेतकऱ ...
Mumbai and Navi Mumbai Water Supply News: मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाणी जपून वापण्याचे आवाहन करण्यात आले. ...