Jal Kund Yojana : टंचाईग्रस्त मौजे गोळेगणी गावात (Golegani Village) जलकुंडाचा प्रयोग यशस्वी झाला असून हे गाव फळांचे गाव (Fruits Village) म्हणून प्रसिद्ध होत आहे. येथील या पॅटर्नला शासनाने कोकण विभागासाठी (Kokan Division) मान्यता दिली असून अनुदानही जा ...
Jayakwadi Dam : आधीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातून ७ टक्के पाणी कमी देण्याची धक्कादायक शिफारस गोदावरी अभ्यासगट समितीने केली आहे. ...
Water Release From Godavari River : आता जायकवाडीसह नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याच्या निकषाऐवजी तिन्ही जिल्ह्यांतील दुष्काळाचे निकष तपासले जाणार आहेत. त्याचप्रमाणे हे काम शासकीय अॅपच्या माध्यमातून नागपूर येथील रिमोट सेन्सिंग ...
विशेष म्हणजे येथील भीषण पाणी टंचाई ही स्थानिक भाजप आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघात असून त्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ...