मकर संक्रांतीच्या (Sankranti) दिवशी राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी दिसून आला. कुठल्या धरणाने तळ गाठला, तर कुठल्या धरणातून विसर्ग शक्य आहे, ते जाणून घेऊ ...
राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळ घोषित करण्यात आला. सध्या एकूण २१८ तालुक्यांमध्ये, म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा जलशास्त्रीय दुष्काळ आहे. ...
ज्या तालुक्यांमध्ये मध्यम किंवा गंभीर दुष्काळ असल्याचे सूचित करणारा ट्रिगर- 2 लागू होतो त्या तालुक्यांमध्ये पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण अर्थात ग्राउंड ट्रुथींग केली जाते. ...