या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्चा प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्र ...
राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होत चालली असून, संबंध राज्यात आता केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून, येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...
दुष्काळाची छाया ही अधिकाधिक गडद होताना दिसत असून, राज्यासह पुण्यातील गावागावांमध्ये पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षात दुष्काळी घटनांमध्ये तब्बल सात पटीने तसेच पुराच्या घटनांमध्ये सहा पटीने वाढ झाली आहे. ...
शहापूर तालुक्याला गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक ३० टँकरने यंदा पाणी पुरवठा हाेत आहे. त्यानुसार मुरबाड, भिवंडी, अंबरनाथच्या गावपाड्यात अत्यल्प टंचाई दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...