लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

लातूर जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट; टंचाईग्रस्त गावांचा आकडा चारशेपार! - Marathi News | Water logging in Latur district; The number of villages suffering from shortages is 400 ! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट; टंचाईग्रस्त गावांचा आकडा चारशेपार!

लातूर जिल्ह्यातील २९० गावांची तहान ३५९ अधिग्रहणांवर ...

पाणीपुरवठा योजना बंद, १६ गावांचे भर उन्हाळ्यात हाल - Marathi News | Water supply scheme closed, 16 villages affected during summer | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणीपुरवठा योजना बंद, १६ गावांचे भर उन्हाळ्यात हाल

पुरात पाइप वाहून गेले: थकबाकीमुळे वीजपुरवठाही तोडला ...

मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा - Marathi News | Elections in Marathwada ended in chaos, march should shift to water scarcity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा

मराठवाड्याच्या ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा; १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर ...

अंधेरी, विलेपार्ल्यामध्ये २२ मे रोजी पाणी नाही; जलवाहिनी बदलण्यासाठी शटडाउन - Marathi News | water cut in may 22-23 in andheri vile parle and jogeshwari area for 16 hours shutdown for water line replacement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी, विलेपार्ल्यामध्ये २२ मे रोजी पाणी नाही; जलवाहिनी बदलण्यासाठी शटडाउन

या दुरुस्तीच्या १६ तासांदरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  ...

पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी रोखला ताडोबा मार्ग - Marathi News | Angry women blocked Tadoba Marg for drinking water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी रोखला ताडोबा मार्ग

१५ महिला स्थानबद्ध : मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा ...

Water Scarcity पाणी टंचाई मधून आपण बोध कधी घेणार? - Marathi News | When will we learn from water scarcity? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Scarcity पाणी टंचाई मधून आपण बोध कधी घेणार?

तापमान रोज वाढत आहे, बाष्पीभवन वेगाने होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी रोज अजुन खोल जात आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पशु, पक्षी ही हवालदील झाले आहे हे बघुन खुप वाईट वाटते. आपलं राज्य देशात प्रगत राज्य म्हटले जाते. दूरगामी विचार आणि उपाय केले पाही ...

पाणीटंचाईचे संकट गहिरे, वाघूर नदीचे पात्र टोकरून ग्रामस्थांकडून भागवली जातेय तहान - Marathi News | villagers get water by digging Waghur river bed, administration's neglect of measures | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीटंचाईचे संकट गहिरे, वाघूर नदीचे पात्र टोकरून ग्रामस्थांकडून भागवली जातेय तहान

सोयगाव तालुक्यातील गावांमधील गंभीर स्थिती; सावरखेडा येथील ग्रामस्थ पाण्याच्या शोधार्थ गावाच्या बाजूला असलेल्या नदीत खड्डे करून पाणी घेत आहेत. ...

खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड! - Marathi News | water scarcity in seven water projects in Khandesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड!

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे. ...