राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. या वर्षी जवळपास ६००० गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीपर्यंत राज्यातील जवळपास २० हजार गावे दुष्काळ मुक्त झालेली असतील, असा विश्वास ...
‘घार हिंडते आकाशी; चित्त तिचे पिलापाशी’ असे म्हटले जाते, याचाच प्रत्यय आता माण तालुक्यात येत आहे. कारण सध्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, राज्यात विविध ...
नाशिक : दुष्काळाच्या विरोधात उतरलेली पानी फाउण्डेशन आणि भारतीय जैन संघटना आता वेगळ्या राहिलेल्या नाहीत. दोन्ही संस्थांनी सुरू केलेल्या वाटचालीत सर्वसामान्य नागरिक व गावकऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग असल्याने दुष्काळाविरुद्ध सुरू केलेल्या या लढ्याला ...
पवार यांनी आमीर यांच्या कामाचे कौतुक केले असून स्वतःहून त्याला मदत करण्याची तयारीही दाखवली आहे. इतकेच नव्हे तर पवार यांनी त्याला काम वाढवण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी काही पर्यायही सुचवले आहेत. ...
वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. ...
जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले. ...