वॉटर कप स्पर्धेत समाधानकारक कामगिरी बजावलेल्या कोरेगाव तालुक्यातील रुई गावात बुधवारी वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने एका तासात तब्बल ४१ शेततळी आणि सीसीटी भरून ओढ्या, नाल्यात पाणी साठल्याने ग्रामस्थांनी या पाण्यात उतरून आंनदोत्सव साजरा केला. ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना जेसीबी व पोकलॅन्ड देऊन मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाची कामे जैन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. ही कामे करताना आम्ही धावणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबविणे, ...
वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावात रात्रंदिवस जलसंधारणाचं काम सुरू आहे. गावातीलच एका तलावातून २३ दिवसांत ३ हजार डंपर इतका गाळ काढण्यात आला असून, यामुळे माळरानावरील ५० एकर क्षेत्र बागायती तयार झाले आहे. तर संपूर्ण गाळ काढ ...
काही प्रश्न असे असतात, जे सरकारने सोडविणे अपेक्षित असले तरी केवळ सरकारभरोसे राहून ते सुटत नसतात. पाणीटंचाईचा विषयदेखील त्यातलाच. कारण पाण्याची गावनिहाय समस्या वेगवेगळी असते. ...
गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे महाविद्यालय आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडझिरे येथे जिल्हास्तरीय जलसंधारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जलसंधारणासाठी मोठ्या ...