नागपूर तालुक्यातील उमठावासीयांनी वॉटर कपमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. या गावाला पाणी फाऊंडेशनच्यावतीने २० लाख रुपये आणि राज्य शासनाच्यावतीने १० लाख रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ...
एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...