पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे पाणी आहे. पण ते टिकवून ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तेव्हाच दुष्काळ नाहीसा होवून प्रत्येक गाव पाणीदार होईल, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. चारूलता टोकस यांनी केले. ...
कारंजा : सध्या महाराष्ट्रात पाणी समस्येने उग्ररूप धारण केले असून यासाठी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकती व पायपिट करावी लागत आहे. वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात आला आहे. ...
गाव पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यात गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात श्रमदानात व्यस्त आहे. त्यांच्या या कार्यात चिमुकलेही मागे नाही. मोठ्यांचा आदर्श घेत चिमुकल्यांनी या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला. ...
माण तालुका दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी सर्वच घटक मोठ्या प्रमाणावर श्रमदानाची कामे हाती घेऊ लागली आहेत. प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत आहे. पतीच्या पुण्यतिथीसाठी येणारा खर्च पाणी फाउंडेशनडे सुपूर्द करून नलिनी पवार यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. ...
अकोला : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच र्मयादित राहिली नाही, तर या स्पध्रेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. या स्पर्धेसाठी अभिनेता आमिर खान याने २३ एप्रि ...